वाटमारी प्रकरणातील चार आरोपींना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सालेकसा तालुक्यातील बाम्हणी शिवारात ३० मे रोजी वाटमारी प्रकरणातील चार आरोपींना सालेकसा पोलिसांनी ६ जून रोजी अटक केली. त्यांच्याजवळून दोन वाहन व चोरी केलेल्या रक्कमपैकी १० हजार रुपये ताब्यात घेतले आहे. सालेकसा तालुक्यातील लढ्ढीटोला येथील गिरधर पिछोरे हे आपल्या नातवाईकांसह काटी येथील बैलबाजारातून जनावरे खरेदी करुन ट्रकने रायपूर येथे जात जबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. दरम्यान प्रकरणाच्या तपासादरम्यान व सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे याप्रकरणी तुलसीदास चौधरी रा.लोहारा, खिेलश गौतम रा. रामूटोला, दिवाकर गौतम रा.रामूटोला व अमरचंद हरिणखेडे रा.रामूटोला जि. बालाघाट यांना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांच्याजवळून दोन वाहन व चोरी गेलेल्या रोख रक्कमेपैकी १० हजार रुपये जप्त होते. दरम्यान चार व्यक्तींनी त्यांना केले. पुढील तपास पोलिस निरीक्ष्- रस्त्यात अडविले व त्यांच्याजवळील ८१ हजार रुपये ाक बाबासाहेब बोरसे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *