निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळबाबत निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास…

मतदानानंतर शाईऐवजी लेझरचा वापर करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीत होणा-या अवैध मतदानाला प्रतिबंध लावण्यासाठी निवडणूक आयोग आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. मतदानादरम्यान बोटांवर…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला.…

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले : नाना पटोले

रायपूर/मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकºयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य,…

केंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर सागरी किनाºयाची परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून त्यांच्या समस्या…

महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवीदिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली…