भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षात संपुर्ण देशात विकास कामांचा धडाका लावला. काँग्रेसच्या सरकारच्या प्रयत्नामुळे देशात परिवर्तन आले असल्याचे मत खा.सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. अड्याळ येथे जलजीवन यावेळी उपस्थित होते. प्रसंगी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईपलाईन, पांदन रस्त्याचे काळात जे शक्य झाले नाही, ते मोदी यांनी करून दाखविले. शहर ते ग्रामीण असा व्यापक स्तरावर विकास साधून सर्वांचेच आयुष्य सुखकर करण्याचा ध्यास घेतलेल्या या मिशन इतर विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच शिवशंकर मुंगाटे, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा मुंगाटे व अन्य मान्यवर खडीकरण, अंगणवाडी बांधकाम, स्मशानभूमी सौंदर्यीकरण आणि आभार भिंतीचे बांधकाम अशा 3 कोटी 8 लक्ष किंमतीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.