भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : भारतीय जनता पाटीर्चे वतीने घर घर चलो अभियानाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाला नववर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण देशात सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण वर्ष म्हणून राबविण्यात येत आहे. यात तुमसर तालुक्यातील सिहोरा बपेरा व चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रात घर घर चलो अभियान धडाक्यात राबविण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात काल २६ जिल्हा उपाध्यक्ष तथा घर घर चलो अभियानाचे प्रमुख सौ. कल्याणी ताई भुरे राबविण्यात येत असून ते सतत सुरू राहील व केंद्र शासनाने जे कार्य नव संपर्क साधुन करीत आहेत. मोदी सरकार द्वारा केलेल्या कायार्ची तपशीलवार माहिती मतदारांना देण्यात येत आहे.
येणा-या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राहिलेली विकास कामे त्वरित पूर्ण करण्यात येतील याची सुद्धा माहिती देण्यात येत आहे. या अभियानात भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते राजेंद्र पटले, राजू मेळेवार, तेजेस्वर चौरीवार, सौ पटले मॅडम, हर्ष निनावे, नरेश बोकडे, मनोज टेंभरे, दिनेश कामथे, धर्मेंद्र नेवारे, कालिदास कुंभारे, किरण सोनकुसरे, रंजीत बिसने, सतीश पटले, प्रकाश कुंभारे, संजय जयस्वाल, सलाम शेख, कालू निनावे, अरुण कावळे, भारत जुन पासुन तुमसर तालुका भारतीय जनता व भाजपा जिल्हा सचिव गजानन निनावे वर्षात केले त्यांचे परिपत्रक व घर घर चौधरी तसेच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पक्षाचे अध्यक्ष काशीराम टेंबरे, भाजपा यांचे नेतृत्वात संपूर्ण परिसरात चलो अभियाना अंतर्गत मतदारांशी प्रत्यक्ष उपस्थित होते.